Posted inमुंबई

ट्रेनपेक्षाही जलद होणार मुंबई ते नागपुर प्रवास, समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्यात

मुंबई : बहुचर्चित असलेला समृद्धी महामार्ग लवकरच आता मुंबईला जोडला जाणार आहे. महामार्गामुळे नागपुर आणि नाशिक प्रवास आणखी जलदगतीने होणार आहे. समृद्धी महामार्ग मुंबईला जोडण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. इगतपुरी आणि ठाणे दरम्यान असलेल्या महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याव्यतिरिक्त 16 बोगदे आणि 4 भुयार निर्माण केली गेली आहे. महामार्गाला ठाणे ते इगतपुरी […]