Posted inमुंबई

आम्ही बांगलादेशींमुळे हरलो, आकडे दाखवत ठाकरेंच्या सेनेवर घाव, सोमय्यांचा रडीचा डाव

मुंबई : उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१४ च्या मोदी लाटेत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला. मात्र यंदा भाजपची हॅट्ट्रिक हुकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घाटकोपरमध्ये झालेल्या रोड शोचा न चाललेला करिश्मा, घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना, मराठी-अमराठी वाद, शिवाजीनगर मानखुर्द नगरमधील विविध मुद्यांवरून तापलेले राजकारणात मुस्लिम मताधिक्याकडे झालेले दुर्लक्ष याचा फटका […]