Posted inमुंबई

शेती कामासाठी गेलेले, तानसा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने १६ नागरिक अडकले; NDRF कडून सुखरुप सुटका

नमित पाटील, वसई : शेतात कामासाठी गेलेले १६ नागरिक नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीपलीकडे अडकून पडल्याची घटना वसईत घडली. तानसा नदीची पाणी पातळी वाढल्याने पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि नदीपलीकडे १६ जण अडकून पडल्याची घटना वसई तालुक्यात घडली आहे. एनडीआरएफचे पथक आणि अग्निशामन दलाने नदीपलीकडे अडकलेल्या १६ नागरिकांची बचाव कार्य करत सुखरूप सुटका […]