Posted inमुंबई

संयम सुटत असेल मात्र तो राखा, कारण तुम्हाला यापुढेही विरोधातच बसायचं आहे, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना सुरुवातीला टी२० वर्ल्ड कप सामन्यात भारताच्या दणदणीत विजयानंतर संपूर्ण क्रिकेट संघाचं अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी पुढील मुद्द्यांवर बोलायला सुरुवात केली. ‘सरकारची कामगिरी पाहिली, विरोधकांचे चेहेरे पडले’ ‘युती सरकारला दोन वर्ष झाली. सरकार स्थापन झाल्यापासून सतत हे सरकार दोन दिवसांत पडेल, एका महिन्यात पडेल, […]