Posted inमुंबई

आघाडीने युतीची घोडदौड रोखली, दिग्गजांचा पराभव, आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य

प्रतिनिधी, मुंबई : देशात ‘अब की बार ४०० पार’ तर राज्यात ‘४५ प्लस’चे मिशन घेऊन लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीची घोडदौड रोखण्यात राज्यातील महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. तर १३ जागा जिंकत काँग्रेस हा राज्यात मोठा पक्ष ठरला. शिवसेना (उद्धव […]