Posted inमुंबई

Mumbai Local: मध्ये रेल्वेचा मोठा निर्णय, आता रेल्वे स्थानकात पाणी साचणार नाही, कारण…

प्रतिनिधी, मुंबई : यंदाच्या पहिल्याच मुसळधार पावसात हार्बर मार्गावरील चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने रेल्वेप्रवाशांची मोठी कोंडी झाली होती. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी चुनाभट्टी स्थानकातील रेल्वे रुळांची उंची ४ इंचांपर्यंत वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला असून त्याचे कामही सुरू केले आहे.शहरात ८ जुलै रोजी झालेल्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडाली. मध्यरात्री ते पहाटेपर्यंतच्या ६ तासांमध्ये ३०० […]