Posted inमुंबई

जागावाटपाचं सूत्र ठरवणारे कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवतायत, ठाकरेंवर भाजपची टीका

मुंबई : स्वाभिमान गमावणे याचा सोपा अर्थ बघायचा असेल, तर लोकांनी आजच्या उद्धव ठाकरे आणि शिवसेना उबाठाकडे बघावं, ठाकरेंची शिवसेना जेमतेम १०० जागा मिळवण्यासाठी कुटुंबासह दिल्लीचे उंबरे झिजवत आहे, अशा शब्दात महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सडकून टीका केली आहे. दिल्लीत जाऊन दोन चार जागांसाठी काँग्रेस नेत्यांच्या घरचे हेलपाटे घालत असल्याचंही उपाध्ये म्हणाले. […]