Posted inमुंबई

Water Level In Dams: मुंबईकरांना जलदिलासा! ८ दिवसांत धरणांत दुप्पट पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी?

मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने या धरणांत १५ जुलैपर्यंत ३५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा ३१ टक्के होता. यंदाचा पाणीसाठा त्याहून अधिक असून, तो मुंबईकरांना जवळपास १२७ दिवस पुरेल.मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांची […]