Posted inमुंबई

तिसऱ्या टप्प्यात बंपर मतदान; राज्यातील ११ लोकसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले? सर्व आकडेवारी एका क्लिकवर

मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपली असून अकरा मतदार संघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६१.४४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारीरायगड – ५८.१० टक्केबारामती – ५६.०७ टक्केउस्मानाबाद – ६०.९१ टक्केलातूर – ६०.१८ टक्केसोलापूर – ५७.६१ टक्केमाढा – ६२.१७ […]