Posted inमुंबई

शरद पवार १९९६ मध्येच पंतप्रधान असते, कच खाल्ल्याची बोच आजन्म, प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

मुंबई : शरद पवार यांनी ठाम भूमिका घेतली असती तर ते सन १९९६ मध्येच पंतप्रधान झाले असते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी गुरुवारी केला. त्यावेळी पवार यांनी कच का खाल्ली याची बोच आजन्म राहणार असल्याचेही पटेल यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा कट्टा’ या कार्यक्रमात बोलताना सांगितले. शरद पवार यांचा भाजपसोबत जाण्याकडे कल […]