Posted inमुंबई

मुंबईत मुसळधार, रायगड-रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट, राज्यात पुढील चार दिवस धो-धो बरसणार

प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अखेर मुंबईकर सुखावले आहेत. मुंबईमध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले असून परिणामी मुंबईच्या कमाल तापमानातही शुक्रवारी घट झाली आहे. मुंबईत शनिवारी पावसाचा जोर थोडा कमी होऊन, पुन्हा रविवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज मंगळवारपर्यंत कायम आहे. […]