Posted inमुंबई

Vegetables Price : महागाईचा आगडोंब, भाज्या का कडाडल्या? जाणून घ्या आजचे दर काय?

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : वाढत्या उन्हामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसू लागल्या आहेत. याचा परिणाम शेतमालांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर होऊ लागल्याने भाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी, भाज्यांचे दर दुपटीने वाढले असून जून-जुलैपर्यंत ही दरवाढ कायम राहणार आहे.मुंबईत भाज्यांची मागणी पूर्ववत होऊ लागली असताना आवक मंदावली आहे. पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने भाज्यांच्या उत्पादनावर […]