Posted inमुंबई

देवेंद्रांशिवाय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरूवात, फडणवीस दिल्लीला रवाना, हालचाली वाढल्या

मुंबई : लोकसभा निवडणुकीतील दारूम पराभवानंतर ‘सरकारमधून मला मोकळे करावे, जेणेकरून संघटनेसाठी काम करण्यास वेळ मिळेल. लोकसभेला ज्या कमतरता राहिल्या त्या आगामी निवडणुकीत भरून काढीन, अशी आपण भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहोत,’ असे सांगून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची तयारी दाखवली. गुरूवारी त्याच दिशेने एक पाऊल पुढे टाकून त्यांनी नागपूरवरून दिल्ली गाठली. […]