Posted inमुंबई

मुंबई-गोवा हायवेची १३ वर्षांपासून रखडपट्टी, खड्ड्यांमुळे हाल, काम गतीमान न केल्यास आंदोलनाचा इशारा

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची मागील १३ वर्षांपासून झालेली रखडपट्टी, निकृष्ट तसेच अपूर्ण असलेले काम, रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे यंदाही पावसाळ्यात वाहनचालकांचा प्रवास खडतर होऊ लागला आहे. गणेशोत्सवकाळात कोकणात मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होते. त्यामुळे या काळातही रस्ते वाहतुकीचे तीनतेरा वाजण्याची शक्यता आहे. आठवडाभरात रस्ते कामाला गती न दिल्यास पळस्पे ते रत्नागिरी रास्ता रोको […]