Posted inमुंबई

महाराष्ट्रात मतदान निराशाजनक, दुपारपर्यंत जेमतेम २७ टक्के नोंद, पश्चिम बंगालात ५० टक्क्यांवर

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली. मात्र सहा तासांत म्हणजेच दुपारी एक वाजेपर्यंत महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी फारशी बरी दिसत नाही. राज्यात सरासरी अंदाजे २७.७८ टक्के मतदान झाले आहे. इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रातील आकडेवारी निराशाजनक दिसते. उन्हाळा, आर्द्रतेमुळे मुंबई आणि परिसरात वाहणाऱ्या घामाच्या धारा, मे महिन्यातील लाँग वीकेंडमुळे […]