Posted inमुंबई

मराठी माणूस सरस्वतीपूजक, लक्ष्मीपूजक होत नाही; मुंबईबाहेर जाणं चिंतेचं, अरविंद सावंत यांचं मत

मुंबई : ‘मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत असल्याची सल मनाला बोचते आहेच. पण यासाठी आपण सर्व कारणीभूत आहोत. टक्का घसरला असेल, पण आजही दक्षिण मुंबईत ४३ टक्के मराठी माणूस आहे. मराठी माणूस सरस्वतीपूजक आहे, मात्र तो लक्ष्मीपूजक होत नाही. डोके आणि हिंमत असताना, तो केवळ नोकऱ्यांमध्येच गुंततो. आपापसांतील वाद आणि वादविवादामध्ये जास्त गुंतून राहतो. त्यामुळे […]