Posted inमुंबई

Water Level In Dams: धरणक्षेत्रांत थेंबे थेंबेच… पाणीसाठ्यात अवघी दीड टक्का वाढ; कोणत्या धरणात किती पाणी?

मुंबई : धरणक्षेत्रातही हवा तसा पाऊस न पडल्याने मुंबईत पाण्याची चिंता निर्माण झाली आहे. त्यातल्या त्यात दिलाशाची बाब म्हणजे, गेल्या दोन दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या क्षेत्रात काही प्रमाणात पाऊस पडला. यामुळे शून्यावर आलेला या धरणातील साठ्यात दीड टक्क्याची भर पडली आहे. यामुळे सातही धरणांचा एकूण पाणीसाठा ७.१५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. जुलै महिन्यात चांगला […]