Posted inसांगली

महत्त्वाच्या बैठकीला डावललं, विश्वजीत कदम संतापले, सरकारला चांगलंच सुनावलं…

Authored by: सूरज सकुंडे•Contributed by: स्वप्निल एरंडोलीकर |Maharashtra Times•21 May 2025, 4:43 pm अलमट्टी संदर्भातील महत्त्वाच्या बैठकीला डावलल्यामुळं विश्वजीत कदम सरकारवर संतापले.या बैठकीला सांगली,कोल्हापूरातील मविआ नेत्यांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप त्यांनी केला.आम्ही लोकप्रतिनिधी नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती […]