Posted inमुंबई

vishalgad violence: निवडणूक हरले म्हणून अशांतता निर्माण केली जातेयं, विशाळगड हिंसाचारावरून अस्लम शेख यांचा महायुतीवर हल्लाबोल

मुंबई : विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य संघटनेसह विविध संघटनांचे कार्यकर्ते रविवारी विशाळगडावर गेले होते. परंतु या आंदोलनाला अचानक हिंसक वळण मिळाले. यामध्ये काही व्यक्तींनी गडावरील लोकांना मारहाण केली आहे. यावरून आता कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री अस्लम शेख आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज ( 16 जुलै) राज्याच्या पोलीस […]