Posted inमुंबई

जागावाटप लवकर ठरवा, विधानसभेसाठी काँग्रेस श्रेष्ठींच्या महाराष्ट्रातील नेत्यांना सूचना

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अखेरपर्यंत सुरू असलेले चर्चेचे गुऱ्हाळ, सन्मानपूर्वक आणि योग्य जागा न मिळाल्याची खदखद आणि मित्रपक्षांसोबत सुरू असलेले हेवेदावे याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये, यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील नेत्यांचे कान टोचले आहेत. विधानसभेचे जागावाटप लवकरात लवकर निश्चित करण्याची स्पष्ट ताकीद पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना दिली आहे. लोकसभेप्रमाणे जागावाटपाचा चेंडू अखेरच्या टप्प्यात नेऊ […]