Posted inनागपूर

हिंदूंनो, किमान दोन अपत्ये जन्माला घाला; विहिंपचे आवाहन, तुम्ही अल्पसंख्य झाल्यास लोकशाही संपेल

प्रतिनिधी, नागपूर भारतातील लोकशाही व्यवस्था टिकवायची असेल तर येथील हिंदू बहुसंख्य असायला हवेत. ते अल्पसंख्य झाल्यास लोकशाही संपेल, अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) गुरुवारी मांडली. तसेच प्रत्येक हिंदूने किमान दोन अपत्ये जन्माला घालायला हवीत, असेदेखील आवाहन केले.भारताचा शेजारी देशा असलेल्या बांगलादेश येथे सध्या हाहाकार माजला आहे. तेथील लोकशाही व्यवस्था धोक्यात आली आहे. संपूर्ण देशाचा […]