Posted inमुंबई

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! लवकरच होऊ शकते पाणीकपात, धरणांत एवढाच पाणीसाठा शिल्लक

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी सर्वाधिक साठवणक्षमता असलेल्या भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. भातसामध्ये अवघे आठ टक्के, तर अप्पर वैतरणात चार टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत रविवारपर्यंत ११ टक्केच पाणीसाठा असून, वरूणराजाची कृपा होईपर्यंत मुंबईकरांना पाणी काटकसरीनेच वापरावे लागणार असल्याची चिन्हे आहेत. मोडक सागर, तानसा, […]