Posted inमुंबई

ऐन पावसाळ्यात मुंबईकरांवर जलसंकट! धरणांत केवळ इतकेच पाणी शिल्लक, पाणीकपातीत आणखी वाढ?

मुंबई : पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये मिळून अवघा पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबईकरांना दोन धरणांमधून राखीव कोट्यातील जलसाठ्यातून पाणी उपलब्ध केले जात आहे. त्यामुळे तूर्तास पाणीकपातीत आणखी वाढ करण्याचा कोणताही विचार नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेने पाणीपुरवठा वाढवण्यासाठी गारगाई, पिंजाळ, दमणगंगा पिंजाळ नवीन […]