Posted inमुंबई

जागावाटपात नमते घेऊ नये ! कॉंग्रेस नेत्यांची भूमिका

मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या जागावाटपात अपेक्षित जागा न मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत ही पुनरावृत्ती टाळण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच सावध पवित्रा घेतला आहे. त्यानुसार पक्षाने जागावाटपाच्या चर्चेत नमती भूमिका घेऊ नये, अशी सूचना वरिष्ठ नेत्यांकडून केली जात आहे. जागावाटप निश्चित करताना तिन्ही पक्षांच्या कामगिरीचा विचार करण्याची मागणी या नेत्यांकडून होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, आगामी निवडणुकीत […]