Posted inमुंबई

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध, ठाकरे यांनी काय वचने दिली?

प्रतिनिधी, मुंबई : ‘भुताची भीती वाटली की रामाचा जप करतात, तसेच पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्यावर आता ते राम राम करू लागले आहेत’, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी एनडीएवर प्रहार केला. ‘केंद्रात आधी ‘इंडिया’चे सरकार येईल आणि मग महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येईल. त्यानंतर जो काही खड्डा मोदी सरकारने […]