Posted inमुंबई

Pulses Price Hike: पावसाच्या तोंडावर डाळी महागल्या; तूरडाळ १८०च्या उंबरठाव्यावर, भाव आणखी वाढणार?

मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर धान्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे जिऱ्याच्या दरात आठवडाभरात किलोमागे १४० रुपयांची वाढ झाली असताना तूरडाळही झपाट्याने १८० च्या दिशेने जात आहे. उत्पादनांच्या आकड्यांनुसार रब्बी हंगामातील हरभऱ्यात सलग दुसऱ्या वर्षी मोठी तूट आहे.दरवर्षी नवीन तूरडाळ दिवाळीदरम्यान बाजारात येते. त्यासाठी तुरीचे पीक हे खरिपाच्या हंगामात म्हणजेच पावसाळ्यात घेतले जाते. […]