Posted inपुणे

गरीब रुग्णांवर यापुढे तातडीने उपचारांचे बंधन, धर्मादाय कायद्यात बदल; प्रस्तावित बदल नेमके काय?

प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम कायद्यात राज्य सरकारने आमूलाग्र बदल प्रस्तावित केले आहेत. याबाबतचे विधेयक विधिमंडळात सादर केले आहे. यापुढे बदल अहवालाची (चेंज रिपोर्ट) चौकशी सुरू झाल्यापासून वर्षात पूर्ण करावी लागेल; तसेच गरीब रुग्णांवर तातडीने उपचार करावे लागतील.राज्यातील धार्मिक स्थळे, शैक्षणिक व वैद्यकीय संस्था तसेच धर्मादाय ट्रस्ट यांच्यावर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था […]