Posted inमुंबई

रेल्वेच्या दरवाजात लटकून प्रवास करणं बेतलं जीवावर; कोकणकन्येतून पडून प्रवाशाचा मृत्यू

मुंबई : उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुंबईहून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना गर्दी वाढत आहे. रस्तेमार्गे कोकणात पोहोचणे अधिक खर्चिक व वेळखाऊ असल्याने, कोकणवासी रेल्वेला प्राधान्य देतात. प्रचंड गर्दी असलेल्या कोकणकन्या एक्स्प्रेसमधून लटकत प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. अमित पवार असे या प्रवाशाचे नाव आहे. धोका पत्करूनही रेल्वेने प्रवास करू नये, […]