Posted inमुंबई

केवळ खाडीमुळे पाणीवाटपात भेदभाव, डोक्यावरून हंडे-कळशा किती काळ वाहायच्या? गोराईकरांचा सवाल

मुंबई : गोराईच्या खाडीमुळे एकाच शहरात, एकाच मतदारसंघात नांदणाऱ्या नागरिकांच्या जगण्यात किती मोठा फरक येतो ते या भागात फिरताना लक्षात येते. गोराई गावाच्या समुद्राला लागून असलेल्या अप्पर कोळीवाड्यामध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’ची टीम पोहोचली तेव्हा नुकताच महापालिकेचा टँकर आला होता. हा टँकर किनाऱ्यावरून येतो. अप्पर कोळीवाड्याच्या काही भागापर्यंत टँकर जायला रस्ताच नाही.भरतीवेळी टँकर गावात पोहोचू शकत नाही. […]