Posted inमुंबई

Heat wave in India | भारतातील ‘या’ शहराच्या उष्ण तापमानाची जगाने घेतली नोंद

मुंबई – यंदा जानेवारीपासूनच महाराष्ट्रात मे महिन्याप्रमाणे उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.राज्यातील काही भागात यंदा तापमानात वाढ झाले तर एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात काही ठिकाणी अवकाळीने हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसार यंदा मान्सून वेळेतच केरळच्या किनारपट्टीवर दाखल होणार आहे. मच्छीमारांना तसे सूचित करण्यात आलंय. देशातील उष्ण शहर पण तुम्हाला माहितेय का जगात भारतातील एका शहराची […]