Posted inमुंबई

मराठी माणसांकडे ठाकरेंचं दुर्लक्ष, धारावी पुनर्विकास बैठकांनाही बोलवत नसत, शेवाळेंचा आरोप

मुंबई :‘धारावी पुनर्विकासासंदर्भात बैठका व्हायच्या. त्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मला त्यांनी कधीही बोलावले नाही. सेनाभवनाच्या मागे असलेल्या इमारतीमधील मराठी कुटुंबाच्या पुनर्वसनाचा प्रश्न कित्येक वर्षांपासून रखडला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना त्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे सुचवूनही तो प्रश्न सुटला नाही. धारावी तसेच मराठी माणसांच्या विकासासाठी सातत्याने […]