Posted inमुंबई

फडणवीसांचे ५० फोन, पण उद्धव ठाकरे म्हणाले आता भाजपवर विश्वास नाही, शिंदेंचा गौप्यस्फोट

मुंबई: विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीसांनी अडीच अडीच वर्षाच्या जागावाटपासाठी बोलणी करायला उद्धव ठाकरेंना तब्बल ५० वेळा फोन केले, पण उद्धव ठाकरेंनी एकदाही फोन घेतला नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केला. भाजपवर आता विश्वास राहिलेला नाही त्यामुळे पुढे भाजपसोबत जाणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते, असंही शिंदेंनी सांगितलं. “उद्धव ठाकरे […]