Posted inमुंबई

काँग्रेसच्या व्होट बँकेने उबाठाचा विजय; ही मतांची सूज लवकरच उतरेल ! शिवसेना वर्धापनदिनी एकनाथ शिंदे यांची टीका

प्रतिनिधी, मुंबई शिवसेना लोकसभेच्या सात जागा जिंकली आपण आणखी तीन-चार जिंकलो असतो. पण आपण का हरलो, हे सगळ्यांना माहित आहे. दुधखुळं पोरगंही सांगेल की उबाठा पक्षाला काँग्रेसच्या वोट बँकेने तारले. मुंबईतल्या चार जागा कशामुळे गेल्या हे सांगायचीही गरज नाही. मते देण्यासाठी कुठून फतवे निघाले हे आता सगळ्यांना माहित आहे. काहींना उबाठाच आता आपला मसिहा वाटू […]