Posted inमुंबई

Lok Sabha Elections 2024: चौथा टप्पा ५२ टक्क्यांचा! सर्वाधिक मतदान नंदुरबार, तर सर्वांत कमी शिरूरमध्ये

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यात सायंकाळी पाचपर्यंत सरासरी ५२.४९ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात अतिशय धीम्या गतीने सुरू झालेल्या मतदानाला दुपारनंतर थोडी गती मिळाली. मात्र, गेल्या तीन टप्प्यांप्रमाणेच चौथ्या टप्प्यातही जेमतेमच मतदान झाल्याचे दिसते. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पुणे विभागातील एकूण अकरा मतदारसंघांमध्ये सोमवारी सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. सर्वच ठिकाणी […]