Posted inपुणे

पुढच्या चार सहा महिन्यात मला राज्यातील सरकार बदलाचंय, शरद पवार यांचा निर्धार

मुंबई : माझ्या हातात देशाचे कृषिमंत्रिपद होते तेव्हा मी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. शेतीमालाचे भाव वाढवून दिले. शेवटी सत्तेचा वापर लोकांच्या हितासाठी करायचो असतो. परंतु आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे हित कळत नाही. मला तुमच्या पाण्याचा, दूध दरवाढीचा प्रश्न समजतोय. जरा थोडे थांबा… पुढच्या चार सहा महिन्यांत मला राज्यातील सरकार बदलायचे आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार […]