Posted inमुंबई

Sharad Pawar: सरकारचे दुर्लक्ष कायम राहिले, तर मला…; शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

प्रतिनिधी, मुंबई : दुष्काळाबाबत सातत्याने राज्य सरकारचे लक्ष वेधणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. यावेळी पवार यांनी पुणे जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त भागातील गावांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची विनंती केली. पुरंदर, इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यातील सिंचन योजनांच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी असून त्या सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री, […]