Posted inमुंबई

नाशिकमधून शांतीगिरी महाराजांचा अर्ज; म्हणे, मी शिवसेनेचा उमेदवार; शिंदे हात जोडत म्हणाले…

मुंबई/नाशिक: लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा संपला आहे. राज्यातील १३ जागांसाठी मतदान झालेलं आहे. पण नाशिकचा तिढा महायुतीला सोडवता आलेला नाही. या जागेवर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा आहे. तिन्ही पक्ष दावा सोडण्यास तयान नसल्यानं नाशिकचा पेच कायम आहे. त्यातच आता अध्यात्मिक गुरु शांतीगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी अर्ज भरताना पक्षाच्या […]