Posted inमुंबई

लोकसभेला फटका, विधानसभेसाठी महायुती सावध; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात मोठा फटका बसल्यानंतर महायुतीनं विधानसभेची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या जागावाटपाला बराच वेळ लागला. त्याचा फटका उमेदवारांना बसला. प्रचारासाठी पुरेसा अवधी न मिळाल्यानं अनेक उमेदवार पिछाडीवर पडले. त्याचा परिणाम निकालात दिसला. विधानसभेला ही चूक टाळण्याचा महायुतीचा प्रयत्न दिसत आहे. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. टीव्ही९ […]