Posted inसांगली

संजयकाका पाटलांचा विशाल पाटील यांना थेट इशारा, म्हणाले…

सांगली: कारखान्यातून सोडलेल्या पाण्यामुळे शेरीनाला प्रश्न निर्माण झाला आहे. अख्या सांगलीला दूषित पाणी वर्षांनुवर्षे सांगलीकरांना प्यावे लागत आहे. भारत सूतगिरणी बंद पाडली, प्रकाश ऍग्रो, वसंतदादा मका प्रकल्प, साबुदाणा प्रकल्प, वसंतदाद कृषी संशोधन केंद्र, सोनी कारखाना, जिल्हा दूध संघ, शासकीय अनुदान लाटले ते काय केले. वसंतदादानी उभा केलेल्या संस्था मोडून खाल्ल्या हे लोकांना समजते. माझे काढता […]