Posted inमुंबई

मोदी हा ब्रँड होता,आता देशी ब्रँडी झाली; पराभवानंतर आभार यात्रा काढणाऱ्या भाजपला संजय राऊतांकडून टोला

मुंबई: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आभार यात्रा काढणाऱ्या भाजप नेत्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ४०० पार करणार होते ते २४० वर आले आणि आता आभार यात्रा काढत आहेत. मोदी हा ब्रँड होता आता ती ब्रँडी झाली आहे आणि आता या ब्रँडीचे दोन दोन घोट घेत त्यांना असली थेर सुचत आहेत, अशा शब्दात शिवसेनेचे नेते आणि […]