Posted inमुंबई

मुलुंड भागात ३२० एकर जागा १ रुपया दराने एका उद्योग समूहास हस्तांतरित, संजय दिना पाटलांचा दावा

मुंबई : ‘धारावी पुनर्वसनाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. धारावीकरांना तिथेच घरे मिळाली पाहिजेत. मुलुंड येथे एकही इंचही जागा दिलेली नसल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा साफ चुकीचा असून गेल्या सहा महिन्यांपासून ही सर्व प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत एकूण ३२० एकर जागा एका उद्योग समूहाला चॉकलेटपेक्षाही स्वस्त दरात हस्तांतरित केली आहे. तसेच त्याच प्रकल्पातील पुनर्वसनासाठी शहरातील आणखी १७०० एकर […]