Posted inमुंबई

Maharashtra Water Level: राज्यातील पाणीपरिस्थिती चिंताजनक; धरणांमध्ये केवळ २३ टक्केच पाणीसाठा शिल्लक

मुंबई : राज्यातील सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा आता अवघा २३ टक्केच राहिला आहे. त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी परिस्थिती चिंताजनक असून छत्रपती संभाजीनगर येथे तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. छत्रपती संभाजीनगर येथे सोमवारी केवळ ९.१८ टक्के इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे धरणांमधील पाणीसाठ्याचा आलेख कमी होत असतानाच टँकरची संख्या मात्र वाढत […]