Posted inमुंबई

मुंबईत मराठी लोकांना नव्या इमारतींमध्ये इतकी टक्के घरे आरक्षित करा; ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी

म.टा. विशेष प्रतिनिधी मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे. त्यासाठी शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये ५० टक्के घरे मराठी माणसासाठी आरक्षित असावीत, अशी मागणी ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांनी सोमवारी येथे केली. गेल्यावर्षी मी याबाबत एक अशासकीय विधेयक सादर केले होते. मांसाहार आणि धर्माच्या आधारावर घरे नाकारण्याच्या समस्येचे निराकरण करणे हे विधेयकाचे […]