Posted inमुंबई

मोदींना पाडण्यासाठी भाजप नेत्यांचा कट होता का? रामदास कदमांनी संदर्भ सांगितला; विधानानं खळबळ

मुंबई: लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी भाजपमधल्याच काही नेत्यांची कट रचला होता, असा दावा शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम भाजपला लक्ष्य करत आहेत. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात आयोजित मेळाव्यातही त्यांनी लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरुन भाजपवर शरसंधान साधलं होतं.भाजपच्या जागा दीड […]