Posted inमुंबई

मोदींना आठ टक्के मुस्लिमांचं मतदान, राज्यघटना बदलणार नाहीत, रामदास आठवलेंना विश्वास

मुंबई :‘नरेंद्र मोदी यांना आठ टक्के मुस्लिमांनी मतदान केलेले आहे. सर्व समाजघटकांची साथ लाभल्यानेच भाजपला इतका प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे मोदी हे राज्यघटना बदलण्याची भूमिका घेणार नाहीत’, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी दिली. धार्मिक आधारावर कधीही आरक्षण मिळू शकत नाही, पण मुस्लिमांना ओबीसीमधून आधीच आरक्षण मिळालेले आहे, याची आठवणही त्यांनी […]