Posted inमुंबई

IIT Mumbai: नाटकातून रामायणाची विटंबना करणं पडलं महागात; आठ विद्यार्थ्यांना १ लाख २० हजारांचा दंड

मुंबई : आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी ‘राहोवन’ नावाच्या नाटकाच्या सादरीकरणादरम्यान प्रभू श्रीराम आणि रामायण यांचा अवमान केल्याप्रकरणी संस्थेने आठ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे. या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ४० हजार ते एक लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. या वर्षी मार्चमध्ये झालेल्या या घटनेमुळे संस्थेच्या आवारात वाद पेटला होता. परफॉर्मिंग आर्ट महोत्सवाचा भाग म्हणून आयआयटीच्या […]