Posted inपुणे

पद गेल्यावर कोण विचारत नाही, अजितदादांनी आबांचा किस्सा सांगितला, एकही जण भेटायला आला नाही…

पुणे : पद गेल्यावर कोण विचारत नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत नेते आर आर पाटील यांचं उदाहरण दिलं. २६/११ नंतर राजीनामा देऊन आबा गावाला गेले, सहा महिन्यांनी भेटायला आले, तर म्हणाले, की एकही जण भेटायला आला नाही, असा किस्सा अजित पवार यांनी घोडेगाव येथील सभेत सांगितला. तर अमोल कोल्हेंना कसं निवडून आणलं […]