Posted inपुणे

पुणे अपघात प्रकरणात पोलिसांची ‘ती’ मोठी चूक,दोघांवर कारवाई होण्याची शक्यता

मुंबई – पुण्यात झालेल्या घटनेत अनिश आणि अश्विनी या दोघांचा मृत्यू झाला. पण या प्रकरणात पोलिसांनी अपघातस्थळी पोहचताच हलगर्जीपणा केल्याचे आता समोर येते. शनिवारी १९ मे ला अपघात स्थळावर येरवडा पोलीस स्थानकांचे दोन पोलीस पोहचले होते, पण झालेल्या अपघात आणि घटनेबद्दल त्यांनी कंट्रोल रुमला कोणतीही माहिती पुरवली नसल्याचे आता समोर येते. पोलिसांनी कंट्रोल रुमला कळवलंच […]