Posted inपुणे

Sanjay Raut: मोदी सरकारला काही काम उरलेले नाही, लोकांची दिशाभूल करण्यासाठी चालवले ‘हे’ उद्योग -संजय राऊत

प्रतिनिधी, पुणे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचा प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवस आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून अराजकता आणण्याचे काम केले जात आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केली. त्याचबरोबर विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीने मतांसाठी मोठा घोडेबाजार केल्याची टीकाही राऊत यांनी केली. राऊत यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. […]