Posted inमुंबई

विठूभक्तांसाठी आनंदाची बातमी! आषाढी यात्रेसाठी धावणार ५ हजार बसगाड्या, कोणत्याही गावातून थेट पंढरपूरपर्यंत बससेवा

मुंबई : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी यात्रा कालावधीत पाच हजार विशेष बस सोडण्याचे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांच्या गावातून थेट पंढरपूरसाठी एसटी सुविधा दिली जाणार आहे. त्यासाठी प्रवाशांनी जवळच्या आगारात संपर्क साधण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे. पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी […]